१९५४ च्या पोटनिवडणुकीत पराभवाचे कारण काय ?

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढविलेल्या १९५४ मधील पोटनिवडणुकी मुळे सर्वांच्या परिचयाचा असलेला मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये या मतदारसंघातून निवडून आलेले नाना पटोले यांनी राजिनामा दिल्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे. २०१८ मधे होत असलेल्या या पोटनिवडणुकि मुळे १९५४ सालि झालेल्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकितिल जखमेचि आठवण आंबेडकवाद्यांना झालेलि आहे. १९५४ मधे झालेल्या पोटनिवडणुक…

दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल !

दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का !

3 एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या जातीअंत परिषदेत अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी  आरएसएस ला जाहीर आव्हान दिले होते. जातीअंत परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे संघाचा जळफळाट झाला होता. त्यामुळे काही दिवसांच्या आधी संघ समर्थक असलेल्या रमेश पतंगे यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध दैनिक दिव्यमराठी मध्ये  ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ हा लेख लिहून आपल्या अकलेचे तारे तोडले…

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गांधिजि, पंडित नेहरु, सरदार पटेल आणि संपुर्ण काॅंग्रेस सोबत असलेले वितुष्ट लक्षात घेतल्यास काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारताची घटना लिहिण्याचे कार्य का सोपविले याबद्दलचा खरा ईतिहास अनेकांना माहिति नाहि. काॅंग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे  ‘भारताचे संविधान एका अस्पृष्याच्या हातुन लिहिले जावे’ अशि गांधिजिंचि इच्छा होति म्हणुन काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे संविधान लिहिण्याचे कार्य सोपविले…